अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्याला स्वकर्तुत्वाची जोड देत स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवरायांना शिवराज्यभिषेकदिनी मानाचा मुजरा...!
🚩शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तमाम रयतेस मनःपूर्वक शुभेच्छा...!
१८५४ साली क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मराठीमध्ये आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांनी केली ...
No comments:
Post a Comment