सुखाची अपेक्षा असेल......
तर दुःख ही भोगावे लागेल.....
प्रश्न विचारावयाचे असतील.....
तर उत्तर हि द्यावे लागेल.....
हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात.....
जीवनात यश हवे असेल....
तर संकटांना सामोरे जावेच लागेल.....
हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली. मराठ...
No comments:
Post a Comment