जीवनातील सर्वात मोठं अंतर म्हणजे एका मनापासून दुसऱ्या मनापर्यंत पोहोचणं आहे... आणि यालाच सर्वात जास्त वेळ लागतो... लोकांमध्ये चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही असतात... आपण काय शोधायचं हे महत्त्वाचं आहे...
आळस हे एक प्रकारचे कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख मिळतं... परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते...!
आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट
गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायला
सुरवात केली की आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
चुका सुधारण्यासाठी ज्याची
स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.
खूप लोक आपल्याला ओळखतात.
*पण त्यातील मोजकेच लोक,
*आपल्याला समजून घेतात.
*दुसऱ्याला बदलण्याच्या प्रयत्न करण्यात,
*अपयश येईल.
*आधी स्वतःलाच बदला,
*मगच यश मिळेल.
*जिवनात खरं बोलून,
*मन दुखावलं तरी चालेल.
*पण खोटं हसून,
*खोटं बोलून,
*आनंद देण्याचा कोणालाही,
*कधीच प्रयत्न करू नका.
*कारण...
*त्यांचं आयुष्य असतं,
*फक्त तुमच्या सारख्या जवळच्या वाटणाऱ्या,
*माणसांच्या विश्वासांवर,
*म्हणून त्यांचा विश्वास घात,
*कधीही करू नका...!!
*तारूण्य म्हणजे ज्वलंत धमन्याचं अविरत स्पंदन. निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर. जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग. निसर्गाच्या साम्राज्यातील वसंत. मनाच्या मयुराचा पुर्ण पसरलेला पिसारा. भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा.
*दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची
*माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे..
आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे.
*लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून...
काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य
No comments:
Post a Comment