जीवन आहे खरी कसोटी
मागे वळून पाहू नका.
येईल तारावयास कोणी
वाट कुणाची पाहू नका..
यश तुमच्याजवळ आहे.
जिंकल्याशिवाय राहू नका..
१८५४ साली क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मराठीमध्ये आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांनी केली ...
No comments:
Post a Comment