जीवन आहे खरी कसोटी
मागे वळून पाहू नका.
येईल तारावयास कोणी
वाट कुणाची पाहू नका..
यश तुमच्याजवळ आहे.
जिंकल्याशिवाय राहू नका..
हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली. मराठ...
No comments:
Post a Comment