अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान, आणि वैर भावना, माणसाला अनेकदा हरवते ! हे ज्यांना समजत नाही ! त्यांना आपण कशाने हरलो, हे आयुष्यभर उमगत नाही..!!
ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते, म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं, पद सुद्धा एक दिवस निघून जात परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो.
No comments:
Post a Comment